चासकमान धरण ओव्हर फ्लो ! भिमानदीपाञात विसर्ग सुरू

राजगुरूनगर- खेड व शिरूर तालुक्याचे नंदनवन करणारे चासकमान धरण १००% भरले असून खबरदारीचा उपाय म्हणून धरणाच्या पाच दरवाजाद्वारे भिमानदीपाञात ९२५ क्युसेक विसर्ग सोडण्यास सुरवात झाली आहे.नदी काठील नागरिकांना जलसंपदा विभागाने खबरदारीचा इशारा दिला आला आहे.

 

Previous articleपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांचे आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन
Next articleवेदिका फोंडे या विद्यार्थिनींचे ऑनलाइन स्पर्धेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड