वारूळवाडीचे विद्यमान सरपंच राजेंद्र मेहर यांना मातृशोक

नारायणगाव : किरण वाजगे

वारूळवाडी ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ कुसुम तुकाराम मेहेर (वय ७३) यांचे सोमवार दि०४ रोजी सकाळी १० वा हृदय विकाराच्या झटक्याने दुःख द निधन झाले. त्यांच्या मागे पती, मुलगा, सून, ३ मुली , जावई, नातवंडे असा परिवार आहे.

वारूळवाडी गावचे सरपंच राजेंद्र मेहेर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक सात रोजी वारूळवाडी येथील मीना नदी तीरावर होणार आहे.

Previous articleप्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
Next articleनिखिल (भैया) कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर निवासी मुकबधीर विद्यालयात अन्य धान्य व खाऊ वाटप